Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार…

इमेज
  Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार… भारतीय संविधानाचे जनक, समाज सुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची 14 एप्रिल या दिवशी  जयंती  भारतात समता दिन आणि ज्ञान दिवस साजरी केली जाते. बाबासाहेब चा जन्म १४ तारखेला १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार… हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. –  शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा. महान माणूस एका प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो. बुद्धीमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. माणूस नश्वर आहे, त्याचप्रमाणे विचार देखील नश्वर आहेत. एखाद्या कल्पनेचा प्रसार आवश्यक आहे, जसे की एखाद्या झाडाला पाणी देणे, अन्यथा कोमेजणे आणि मरणे दोन्ही. देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा. उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका. माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे. शक्ती आणि प्रतिष्ठा संघर्षाशिवाय मिळत नाह...

V. P. Kale thought | व. पु. काळे याचे विचार

मराठी साहित्य मध्ये अनेंक लेखक  होऊन गेले त्यातील एक व.पु.काळे  याचे विचार माणसाला जगण्याची नवी अशा  व उमेद देतात . 
व पु काळे याचे काही विचार .... 



  1.  स्वतःच्या समस्येपेक्षा समाज श्रेष्ठ आहे, असं मानलं की जगणं हीच समस्या होते. त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानलं तर समस्या कधीच सुटत नाही. 
  2. आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेले पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं
  3. स्वतःच्या समस्येपेक्षा समाज श्रेष्ठ आहे, असं मानलं की जगणं हीच समस्या होते. त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानलं तर समस्या कधीच सुटत नाही. 
  4. दुःख आणि डोंगर ह्यांच्यात साम्य असतं. लांब अंतरावरून दोन्ही गोजिरी दिसतात. एका डोंगराला पार करावं तर त्याच्या मागे दुसरा डोंगर असतोच. तसंच दुःखाचं .  
  5. तुमचा स्वतःचा आयुष्याचा अनुभव हाच तुमचा गुरू. कारण प्रचीतीचं झगझगीत तेजोवलय त्याच्या पाठीशी उभं असतं
  6. अनेक समस्या त्या क्षणी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा
  7. आयुष्यातला सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतंं ते साध्य करून दाखवणं
  8. ज्याच्याजवळ सावरण्याची शक्ती आहे तो कुणाला आवरत बसत नाही 
  9. ‘प्रेम’ म्हणजे मरण असतं. मी हा शब्ध प्रेमात आणि भक्तीत उरत नाहीत. मरणात तेच होतं. ज्याला जिवंतपणी प्रेम अनुभवायचं आहे, तोच खरं प्रेम करू शकतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार…