पोस्ट्स

Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार…

इमेज
  Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार… भारतीय संविधानाचे जनक, समाज सुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची 14 एप्रिल या दिवशी  जयंती  भारतात समता दिन आणि ज्ञान दिवस साजरी केली जाते. बाबासाहेब चा जन्म १४ तारखेला १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे सुविचार… हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. –  शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा. महान माणूस एका प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो. बुद्धीमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. माणूस नश्वर आहे, त्याचप्रमाणे विचार देखील नश्वर आहेत. एखाद्या कल्पनेचा प्रसार आवश्यक आहे, जसे की एखाद्या झाडाला पाणी देणे, अन्यथा कोमेजणे आणि मरणे दोन्ही. देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा. उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका. माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे. शक्ती आणि प्रतिष्ठा संघर्षाशिवाय मिळत नाह...

V. P. Kale thought | व. पु. काळे याचे विचार

इमेज
मराठी साहित्य मध्ये अनेंक लेखक  होऊन गेले त्यातील एक व.पु.काळे  याचे विचार माणसाला जगण्याची नवी अशा  व उमेद देतात .  व पु काळे याचे काही विचार ....    स्वतःच्या समस्येपेक्षा समाज श्रेष्ठ आहे, असं मानलं की जगणं हीच समस्या होते. त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानलं तर समस्या कधीच सुटत नाही.  आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेले पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं स्वतःच्या समस्येपेक्षा समाज श्रेष्ठ आहे, असं मानलं की जगणं हीच समस्या होते. त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानलं तर समस्या कधीच सुटत नाही.  दुःख आणि डोंगर ह्यांच्यात साम्य असतं. लांब अंतरावरून दोन्ही गोजिरी दिसतात. एका डोंगराला पार करावं तर त्याच्या मागे दुसरा डोंगर असतोच. तसंच दुःखाचं .   तुमचा स्वतःचा आयुष्याचा अनुभव हाच तुमचा गुरू. कारण प्रचीतीचं झगझगीत तेजोवलय त्याच्या पाठीशी उभं असतं अनेक समस्या त्या क्षणी सुचेल त्या मार्गाने ...

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे…

इमेज
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे…                                   मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक  शेततळे राज्य मध्ये रबविण्यात येत आहे. या शेततळया मुळे शेतकऱ्याची उत्पादन क्षमता वाढून शेतकऱ्याचा उत्पन्न वाढीस चालना मिळेल. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे… पात्रता   शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान ०.६० है. क्षेत्र असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. शेतकन्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे सामूहिक शेततळे अथवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. आवश्यक कागदपत्रे :  ७/१२, ८-अ उतारा आधारकार्ड झेरॉक्स  बैंक पासबुक झेरॉक्स हमीपत्र जातीचा दाखला https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. शेततळे खोदकामासाठी आकारमानानुसार अनुदानाचा तपशील (रकम...

घर बसल्या काढा तुमचे ड्रायविंग लायसन्स ....

इमेज
ड्रायविंग लायसन्स काढण्यासाठी आता आरटीओ  मध्ये जाण्याची गरज नाही. यूनियन मिनिस्ट्री ऑफ रोड अँड मोटारवेज ने नवीन ड्रायविंग लायसन्स बनवण्याच्या नियमात बद्दल केले आहेत. नवीन नियम लागू झाल्या मुळे आता आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही.   ड्रायविंग लायसन्स बनवण्यासाठी लागणारी कागद पत्रे            आपली जन्मतारीख ची नोंद असलेले कोणतेही एक कागद पत्र   जन्म दाखला किंवा शाळेचा टीसी  पॅनकार्ड             आपला पत्ता असलेले कोणतेही एक कागद पत्र   पासपोर्ट   आधार कार्ड  राशन कार्ड   लाईट बिल           ड्रायविंग लायसन्स काढण्याची पात्रता 

SRA तील घरे 7 वर्षांनी विकता येणार…

इमेज
  SRA  तील घरे 7 वर्षांनी विकता येणार…    झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत तयार केली घरे 7 वर्षांनी विकता येणार आहे. पूर्वी हा नियम 10 वर्षाकारिता होता. शिंदे -फडणवीस  सरकारने  मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.या नव्या निर्णयानुसार, एसआरएमधील घरांचा ताबा भेटल्या नंतर सात वर्षांनी ते घर विकता, किंवा भाडेतत्त्वावर देता येणार आहे.

युपीआय वरून व्यवहार करताना ग्राहकांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही...

इमेज
 भारतीय राष्ट्रीय पेमेंट महामंडळाने  केलं  स्पष्ट  केल आहे कि युपीआय वरून व्यवहार करताना ग्राहकांकडून  कोणतंही शुल्क आकारलं जात नाही.वॉलेट सारख्या प्रीपेड माध्यमातून व्यापाऱ्यांद्वारे होणाऱ्या दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार करताना 1.1%  शुल्क भरावं लागेल मात्र याचा ग्राहकांना कोणताही भुर्दंड पडणार नाही.    NPCI ने आपल्या परिपत्रका नुसार 2000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंटसाठी तुम्हाला 1.1% शुल्क आकारले जाणार आहे . UPI द्वारे व्यापारी व्यवहार प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) शुल्क आकर्षित करू शकतात. NPCI परिपत्रकानुसार, तुम्हाला 2000 रुपयांपेक्षा जास्त UPI व्यवहारांवर 1.1% शुल्क भरावे लागेल. NPCI ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, व्यापारी UPI व्यवहारांवर हे शुल्क आकारले जाईल. म्हणजेच, बँका आणि प्रीपेड वॉलेटमधील पीअर टू पीअर (P2P) आणि पीअर टू मर्चंट (P2M) व्यवहारांवर हे शुल्क लागू होणार नाही.UPI पेमेंट पूर्णपणे मोफत असणार आहे.  हे शुल्क कोणाला भरावे  लागेल? फक्त Wallets/PPI साठी  हे शुल्क आकरले  जाणार आहे.

राज्यात वाळू चे लिलाव बंद..! जनतेला 650 रु ब्रास ने मिळणार वाळू…

इमेज
  राज्यात वाळू चे लिलाव बंद..! ज नतेला 650 रु ब्रास ने मिळणार वाळू … राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण  विखे पाटील यांनी एक मोठया निर्णयाची घोषणा केली आहे. यानुसार राज्यातील सर्व वाळूचे लिलाव बंद होणार असून राज्यात नवीन वाळू डेपो योजना शासना मार्फत सुरवात केली जाणार आहे. यामुळे वाळूची तस्करी व वळूचा काळा बाजार याला आळा बसण्यास मदत होईल.         शासनाच्या निर्णया मुळे 8000 रुपये ते 9000 रुपये ब्रास ने मिळणारी वाळू सामान्य नागरिकांना 650 रु ब्रास ने मिळू शकते . या मुळे वाळू चा होणारा काळाबाजार कमी होईल व राज्याचा तिजारीत महसूल वाढीस मदत होईल, असा दावा महसूल राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान सभेत  केला आहे.